Tuesday, November 11, 2008

जीवन

माणसाचं जीवन अतिशय मोहक सुंदर व नाजूक घाग्यांनी परमेश्वराने विणलेलं असतं. ते आपण फार काळजीपुर्वक जपावं लागतं. त्यातला एक घागा जरी उसवला तरी तो तितक्याच कुशलतेने विणला जात नाही. उलट त्याच्या आसपासचे घागेच नकळत उसवले जातात. आणि मग पडणारं छिद्र मनाला, हृदयाला फार मोठठी जखम करतं. आयुष्यातली सारी गोडीच निघून जाते नि मग वाटतं मनाची ही पोकळी भरून कशी (निघणार) काढणार?

1 comment:

P A Ramchandra said...

बरेच दिवस काही नवीन लेखन केलेलं नाही असं का बरं?
मोरपीस हे त्या पूर्णावतारी महान तत्त्ववेत्त्याचं खरं सामर्थ्यशाली अस्त्र आहे. सुदर्शनचक्र नव्हे.
ते तुम्हाला गवसलेलं आहे. असा योग फार कमी जणांच्या भाग्यात असतो. http://paramchandra.blogspot.com/2008/04/thought-for-new-year.html
माझ्या एका पोस्टचा दुवा वर देण्याचा अगाऊपणा केलेला आहे.